या’ दिशेने जेवत असाल तर लगेच व्हा सावध, तुम्ही होऊ शकता कर्जबाजारी? वास्तूशास्त्र काय सांगते जाणून घ्या…vastu shastra

vastu shastra

vastu shastra : घर हे माणसाच्या आयुष्यातील सर्वात सुंदर ठिकाण आहे. घराबाबत प्रत्येक व्यक्ती संवेदनशील असते. प्रत्येकाला आपले घर परिपूर्ण असावे असे वाटते. घर कसे असावे आणि घरातील प्रत्येक दिशा व स्थानाचे महत्त्व वास्तुशास्त्रात सांगितले आहे. वास्तुशास्त्रानुसार घरातील अन्न खाताना पाळायचे नियमही सांगितले आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत की जेवणासाठी कोणत्या दिशेला बसावे आणि … Read more

कोणत्या दिशेला दिवा लावल्यास फायदा होतो? शास्त्रात काय सांगितलंय पहा जरा I Vastu Tips

vastu tips

Vastu Tips : वास्तुशास्त्रात देवघराला खूप महत्त्व आहे. प्रत्येकाच्या घरी प्रार्थनास्थळ असते ज्याला आपण देवघर म्हणतो. रोज सकाळ संध्याकाळ भगवंताची पूजा करताना त्यांच्यासमोर दिवा लावला जातो. दिवा हे प्रतिभेचे प्रतीक मानले जाते. दिवा लावल्याने घरात पवित्रता, चैतन्य आणि सकारात्मकता येते. त्यामुळे दिवा लावणे हे आशेचे प्रतीक मानले जाते. पण तुम्हाला माहित आहे का वास्तुशास्त्रानुसार देवघरात … Read more

कोणत्याही शुभ कार्यात फक्त आंब्याच्या झाडाचीच पानं का वापरतात? पौराणिक उत्तर जाणून घ्या…Vastu Tips

vastu tips

Vastu Tips : आंबा हा फळांचा राजा मानला जातो. हिंदू धर्मात शुभ प्रसंगी आंब्याच्या पानांना खूप महत्त्व दिले जाते. आंब्याची पाने कोणत्याही धार्मिक कार्यात वापरली जातात. घराच्या दारावर आंब्याची पाने सजावटीसाठी लावली जातात. पूजेच्या वेळी आंब्याच्या पानांचा वापर केला जातो. आंब्याच्या पानांच्या डहाळ्यांशिवाय कोणतेही शुभ कार्य पूर्ण होत नाही. शुभकार्यात घरामध्ये तोरण उभारताना आंब्याची पाने … Read more