गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न मार्गी? गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांचा निर्णय
मुंबई : दीड लाख गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी येत्या आठ दिवसात संयुक्त बैठक घेण्यात येईल, असे ‘आश्वासन गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिले. गिरणी कामगारांच्या घरांसाठी राज्य सरकारकडून कोणतेही ठोस धोरण रावबिले जात नसल्याचा आरोप करीत मंगळवारी गिरणी कामगार आझाद मैदानावर धडकले. आझाद मैदानावर जमलेल्या गिरणी कामगारांनी घरांच्या प्रश्न सोडविण्याच्या मागणीसाठी निदर्शन केले. … Read more